top of page



सैध्दांतिक कालखंडाची अखेर: पश्चिमेकडे झालेला प्रसार
आनंद घैसास भारतातील आर्यभटीय किंवा इतर ग्रंथांची भाषांतरे होत, गणित आणि खगोलशास्त्रीय संकल्पना या काळात अरब प्रांतात रुजल्या, वाढल्या असे...


कीटकनाशक समस्येवरकृत्रिम बुद्धिमत्तेचा उपाय
डॉ पूनम सिंग आणि डॉ अरविंद रानडे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे कीटक. किटकांचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक औषधांचा...


कासवांचे नैसर्गिक महत्त्व
श्री. मंगेश बिरादार आणि श्री. महेश शेटकार कासव हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीवांपैकी एक आहेत. ते सुमारे २० कोटी वर्षांपासून या ग्रहावर...


प्राण्यांचे वर्गीकरण
डॉ. पुरुषोत्तम काळे प्राणिवर्गाचे वर्गीकरण विविध निकषांवर आधारित आहे, ज्यात पेशींची रचना, शरीर सममिती, जननस्तर, देहगुहा, खंडीभवन,...


भारतीय अवकाशयात्रेचा नवा अध्याय : शुभांशु शुक्ला यांची यशस्वी अंतराळयात्रा
डॉ. मानसी माळगावकर २०२५ साल हे भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक वर्ष ठरलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर, भारताने दुसऱ्यांदा एका...


डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन
डॉ. श्रीनिवासन देशातील बिनीचे यांत्रिकी-अभियंत्रज्ञ होते. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे ते आधारस्तंभ होते. डॉ. श्रीनिवासन यांनी डॉ. होमी...


शून्यापासून अनंतापर्यंत: प्रा. नारळीकर यांचा शाश्वत वारसा
डॉ. अरविदं रानडे डॉ. जयंत नारळीकर असामान्य प्रतिभेचे अंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेले खगोल शास्त्रज्ञ. डॉ. नारळीकर वैज्ञानिक म्हणून जितके...


भारतामध्ये यशस्वी हींग लागवड –स्वयंपूर्णतेकडे टाकलेले पाऊल
डॉ शेखर मांडे भारतीय स्वयंपाकात अनेक सुगंधी व औषधी मसाल्यांचा उपयोग केला जातो. त्यापैकी एक महत्त्वाचा मसाला म्हणजे "हींग" — ज्याचा वापर...


ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा भारत
श्री काशीनाथ देवधर "ऑपरेशन सिंदूर" या नावाने भारताने पहलगाम येथील निर्दयी दहशतवादी हल्ल्यानंतर नियोजनबद्ध आणि अत्यंत अचूक हवाई...


हवामान बदल आणि भारतातील विकास: विकासाला एक नैसर्गिक आव्हान
डॉ अरविंद रानडे हवामानात टोकाचे वैविध्य असलेल्या भारतासारख्या देशात हवामानातील बदल अनपेक्षि त परिवर्त न घडवून आणत आहेत. बदलणारे तापमान,...


संस्कृती आणि विज्ञान
श्री. संदिप राणे विज्ञान आणि संस्कृती हे परस्पर विरोधी असतात असा भ्रम निर्माण केला जातो. संस्कृती आणि विज्ञान सोबतच वाटचाल करीत असतात....


बारीपाडा ..आशेचे बेट
डॉ. अमृता जोगळेकर नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले श्री. चैत्राम पवार यांचे बारीपाडा गावातील कार्य पाहताना मन ११ वर्षांपूर्वीच्या...


निसर्ग संवर्धनाच्या लोक परंपरा
श्री. विजय सांबरे भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि मानव यांचे नाते अद्वैतात्मक आहे. निसर्गपूजक परंपरा, जैव-सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक...


नदी पुनर्जीवित करण्यासाठी आणि उपजीविका निर्मितीसाठी: गवत परिसंस्थेचे योगदान
जयाजी पाईकराव भारतामध्ये हिमनद्या व पावसावर आधारित अश्या दोन प्रकारच्या नद्या वाहतात. हिमनद्या उन्हाळ्यामध्ये वाहतात तर पावसावर आधारित...


एकदली वनस्पतींचे महत्व
डॉ. पुरुषोत्तम काळे एकदली वनस्पतींच्या सुमारे ७७ कुळांमध्ये पोएसी, पामी, लिलिएसी, म्युसेसी, सायपरेसी, ऑर्किडेसी व ब्रोमेलियासी ही प्रमुख ...


कचरा…नव्हे सोनं
सौ. नमिता खटावकर ‘पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ ही संस्था कचऱ्याकडे संसाधन म्हणून पाहते. ओला, सुका, कापडी, ई-कचरा अशा सर्व प्रकारच्या...


निसर्गाचे सूक्ष्म आधारस्तंभ
डॉ योगेश शौचे सूक्ष्मजीव हे पृथ्वीवरील सर्वात व्यापक आणि अदृश्य जीव असून, माती, पाणी, हवा आणि मानवी शरीरात सर्वत्र आढळतात. ते जैवरासायनिक...


जैवविविधता, निसर्ग नियम व मानव जीवन
डॉ. प्रकाश रामभाऊ ईटनकर, एम.फार्म., पीएचडी जैवविविधता ही पृथ्वीवरील जीवनाची आधारशिला असून, ती हवा, पाणी, अन्न, औषधे यांचा स्रोत आहे....


हवामान आणि हवामानातील रहस्ये उलगडणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (IITM), पुणे यांचे सर्वंकष अवलोकन
डॉ सचिन घुडे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे ही हवामान, मान्सून, हवामान बदल, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे,...


सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI)
श्री. प्रकाश कुंभारे आणि डॉ. महेंद्र पाटील 1958 मध्ये दिल्लीतील जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली CPHERI संस्था, कालांतराने NEERI...


जीनोम एडिटिंगद्वारे पीक सुधारणा आणि भविष्यातील संधी
डॉ. मनोज ओक आणि डॉ रवींद्र पाटील CRISPR-Cas9 ही जीनोम एडिटिंग तंत्रज्ञानाची प्रगत प्रणाली असून, तिचा उपयोग अनुवांशिक...


सस्य श्यामल सह्यगिरी - डॉ. मंदार दातार
सह्याद्री पर्वतरांग, जी पश्चिम घाट म्हणूनही ओळखली जाते, ही जैवविविधतेने समृद्ध, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची रांग आहे. सुमारे...


भारतीय संस्कृतीतील पर्यावरण विषयक विचार - श्री. विनय जोशी
५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून आपण साजरा केला. पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी, पर्यावरणविषयक समस्यांची ओळख होऊन सगळ्यांनी...


सैद्धांतिक कालखंडाचा अखेरचा टप्पा - आनंद घैसास
इ.स. १०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘भास्वती’ या खगोलशास्त्रीय ग्रंथात शतानंदाने ग्रहांच्या रेखांशाच्या स्थानांची गणना करण्याच्या पद्धती...


गरम हवा हलकी होते व वरच्या दिशेने जाते - डॉ. जयंत वसंत जोशी
वरच्या दिशेने जाणारा, तुलनेने गरम हवेचा मंद प्रवाह जेव्हा सर्पिल आकाराच्या फटीतून जातो तेव्हा तो सर्पिल आकारावर हलकेसे बल लावतो. हे बल ही...


दैनंदिन जीवन आणि नवाचार (इनोवेशन) - डॉ. अरविदं रानडे
आपण रोजच्या जीवनात भरपूर वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करत असतो. काही वेळा सहज वाटणाऱ्या गोष्टी आणि कामे प्रचंड किचकटीचे, जोखीमीची वाटतात...


मुंबईचा पाणी प्रश्न: त्वरित काही प्रमाणात कमी करण्याची योजना - विष्णू. अ. जोशी
आता मुंबईला धरणातील साठवलेल्या पाण्यातून पाणी दिले जाते. मुंबईची पाण्याची मागणी वाढत आहे. नवीन जमीन घेउन धरण बांधून पाण्याची क्षमता...


भारतीय नौसेनेची युद्धनौका: तमल - श्री काशीनाथ देवधर
INS तमल युद्धनौका ही मुळातच ब्लू-बॉटर ऑपरेशन्स म्हणजेच खोल व दूर समुद्रातील कारवाईसाठी असून नौसेनेच्या सर्व मितीच्या युध्दासाठी...


प्रगत युद्धतंत्रातील भारताची झेप -लेझर-आधारित संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी - सुरेश नाईक, निवृत्त समूह संचालक इस्रो
१२ एप्रिल २०२५ रोजी भारताने आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथील नॅशनल ओपन एअर रेंज (NOAR) मध्ये एक अत्यंत महत्त्वाचे आणि भविष्यकालीन परीक्षण...


देशी मागूर संवर्धनातील आवश्यक बाबी - महेश शेटकार, मंगेश बिरादार
मागूर गोड्या पाण्यातील चवदार माशांपैकी एक आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, हरियाना आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांमधील...


राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
शर्वरी कुलकर्णी ११ मे १९९८ रोजी पोखरण (राजस्थान) येथे पहिली पूर्णतः 'भारतीय' असणारी अणुचाचणी भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली....


भारतीय कालगणनेची वैशिष्ट्ये
भारतीय कालगणना आपल्याला काळाच्या अति सूक्ष्म ते अति विराट रूपाचे विश्वरूप दर्शन घडवते. काल अनादी आणि अनंत आहे याचे भान भारतीयांना होतेच...


अहिल्यादेवी होळकर यांचे जलव्यवस्थापन - पंकज भोसले
मराठ्यांच्या राजवटीत जलव्यवस्थापनासाठी एक मोठं योगदान देणाऱ्या राज्यकर्त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. एक आदर्श प्रशासक व...


आवृत्तबीजी वनस्पतींचे वर्गीकरण - डॉ. पुरुषोत्तम काळे
जगभरातील रेण्विय शास्त्रज्ञांनी सार्व मताने एक नूतन वर्गीकरण पद्धती बनवली आहे. शास्त्रज्ञांच्या या गटाचं नाव अँजियोस्पर्म फायलोजेनी ग्रुप...


भारताच्या क्वांटम संगणक आगमनाच्या निमित्ताने... - शर्वरी कुलकर्णी
एकोणिसाव्या शतकात क्वांटम मेकॅनिक्ससारख्या क्रांतिकारी संकल्पनेचा उगम झाला. आज तिच्या आधारे भारतात पहिला क्वांटम संगणक विकसित होत आहे....
bottom of page