top of page


धृवीय प्रकाश: निसर्गाची किमया
डॉ. सुधाकर आगरकर आपल्या पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण असे दोन धृव आहेत. या धृवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना धृव मात्र स्थिर असतात. हे दोन्ही धृव समुद्राने वेढलेले आहेत. उत्तर धृवाजवळ असलेल्या समुद्राला आर्क्टिक्ट तर दक्षिण धृवाजवळ असलेल्या समुद्राला अंटार्क्टिक समुद्र असे म्हणतात. सूर्य उत्तरायणात असताना अंटार्क्टिक समुद्र तर सूर्य दक्षिणायनात आर्क्टिक समुद्र गोठते. हिवाळ्यात इथे काही दिवस सूर्यदर्शन होत नाही तर उन्हाळ्यात काह ी दिव स सूर्य माव ळतच नाही. अशा


√2 अपरिमेय का आहे?
किरण बर्वे √2 ही संख्या गणितातील एक अत्यंत रोचक संख्या आहे, जी अपरिमेय संख्या या संकल्पनेत येते. प्राचीन भारतातील अनेक गणितींनी यावर विचार केल्याचे पुरावे मिळतात. तसेच प्राचीन ग्रीक गणितज्ञ पायथागोरस यांच्या शिष्यांनी प्रथम √2 ही संख्या अपरिमेय असल्याचे शोधले असाही दावा केला जातो. अपरिमेय संख्या म्हणजे ती दोन पूर्णांकांच्या भिन्नरूपात व्यक्त करता येत नाही. ही संख्या विशेषतः पायथागोरस सिद्धांत मध्ये दिसून येते. जर एखाद्या चौरसाची बाजू 1 असेल, तर त्याचा कर्ण √2 इतका येतो. या सा


भारतीय ज्ञानपरंपरेतील सूक्ष्म विज्ञान
“अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती : खगोलशास्त्र, आयुर्वेद आणि सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास” डॉ. दीपेश चिकणे भारतीय संस्कृतीतील सण हे केवळ धार्मिक श्रद्धांचे प्रतीक नसून निसर्ग, विज्ञान, आरोग्यशास्त्र आणि सामाजिक व्यवस्थेचा सखोल विचार दर्शवणारे आहेत. वैशाख महिन्यात साजरे होणारे अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती हे दोन सण भारतीय ज्ञानपरंपरेतील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जातात. या सणांमध्ये खगोलशास्त्र, आयुर्वेद, पर्यावरणशास्त्र, मानसशास्त्र आणि सामाजिक विज्ञान यांचा सु


जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था
अनघा शिराळकर जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था ही आपल्या देशातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. मुलभूत जनुकीय जीवशास्त्राचा अभ्यास करून देशातील सार्वजनिक आरोग्य उत्तम कसे राहील या दृष्टीने ही संस्था कार्य करत आहे. मानवी गुणसूत्रांचा झालेला अभ्यास लक्षात घेता वेगवेगळ्या दुर्मिळ व्याधी दूर करण्यासाठी जनुकीय उपचार पध्दती विकसित करणे, वेळोवेळी येणाऱ्या साथीच्या रोगांसाठी कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंचा जनुकीय अभ्यास करून त्यावर प्रभावी औषधोपचार कसे करता येईल या बाबींचा अभ्या


गणित म्हणजे नक्की काय ?
जगदीश काबरे गणित म्हणजे नक्की काय? संख्या म्हणजे काय? आणि अनुभवाशिवाय गणित कसे उभे राहते? हे प्रश्न प्रथमदर्शनी कठीण वाटतात, पण थोडा विचार केला तर ते प्रश्न कठीण नसतात हे आपल्या लक्षात येईल. गणित म्हणजे केवळ आकड्यांच्या बेरीज-वजाबाकीचे शास्त्र नाही; तर ते त्याहून खूप व्यापक आहे. आपण म्हणतो ते ‘तीन’, ‘दहा ’, ‘शंभर’ हे आकडे स्वतः वस्तू नसतात. ‘तीन’ हा आकडा दिसत नाही; दिसतात त्या तीन वस्तू. उदा. तीन सफरचंद, सात दगड आपण त्या वस्तूंच्या मोजणीतून ‘तीन’ म्हणजे किती, ’सात’ म्हणजे कित


मंदिर: ऊर्जा,वास्तू आणि विज्ञान - दगडात साकारलेली ज्ञानपरंपरा
डॉ. उज्ज्वला खोत भारतीय मंदिर बांधकामात विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचा अद्भुत संगम दिसून येतो. प्राचीन काळातील वास्तुकारांनी मंदिरांची रचना करताना सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींचा सूक्ष्म अभ्यास केला होता. अनेक मंदिरांची दिशा अशी ठरवली जाते की विशिष्ट दिवसांमध्ये, जसे संक्रांती, सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडतात. उदाहरणार्थ, कोणार्क सूर्यमंदिर हे सूर्याच्या गतीनुसार उभारलेले असून त्याची रचना एक भव्य रथासारखी आहे. तसेच, मंदिरातील शिखरे, मंडप आणि स्तंभ यांचे प्र


कोरा कागद..काळी शाई…
अनिता जोशी आज मुद्रण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लिहिणे, छापणे अगदी सहज आणि सोपे झाले असले, तरी पूर्वी लेखन ही एक अत्यंत कष्टसाध्य प्रक्रिया होती. हस्तलिखिते लिहिताना केवळ अक्षरे उतरवणेच नव्हे, तर कागद तयार करणे, शाई बनवणे आणि लेखनासाठी आवश्यक साधनांची तयारीसुद्धा करावी लागत असे. या साऱ्या प्रक्रियांचा मागोवा घेणारा, लेखनाच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. भावनांच्या अभिव्यक्तीचे साधन म्हणजे शब्द. तीच वैखरी, तिचे चित्रांकन म्हणजे लिपी, आपण उच्चारलेला मजकूर दीर्घकाळ टिकाव


कॅलिडोस्कोपमधील जीवनदर्शन: डॉ. हेमलता दत्तात्रय साने यांचे विज्ञान,साहित्य आणि शाश्वततेचे बहुरंगी विश्व
डॉ वर्षा निंबाळकर डॉ. हेमलता दत्तात्रय साने (१९४०–२०२५) या वनस्पतीशास्त्रज्ञ, समर्पित शिक्षिका, लेखिका आणि पर्यावरणप्रेमी विदुषी होत्या. त्यांच्या कार्याचा आवाका कॅलिडोस्कोपप्रमाणे बहुरंगी असून विज्ञान, साहित्य आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांचा सुरेख संगम त्यात दिसतो. चार दशके अध्यापन करत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राची गोडी लावली. संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांनी विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवले. शाश्वत जीवनशैली, निसर्गाशी तादात्म्य आणि मा


आपत्कालीन प्रसंगी विमानछत तोडणारी प्रणाली
श्री काशीनाथ देवधर स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ व प्रशिक्षण विमानांसाठी विकसित करण्यात आलेली विमानछत विच्छेदन प्रणाली (कॅनॉपी सेवरन्स सिस्टम – CSS) ही वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची जीवरक्षक यंत्रणा आहे. या लेखात डीआरडीओच्या एआरडीई व एचईएमआरएल संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित CSS प्रणालीची संकल्पना, रचना व कार्य पद्धती स्पष्ट केली आहे. उड्डाणातील (In-flight) आणि भूतलावरील (Ground) आणीबाणीच्या परिस्थितीत वैमानिकास सुरक


प्रतिबिंब पाहे बिंबातें
विठ्ठल रायगावकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यात्मातील विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक अनेक दृष्टांत दिलेले आहेत. “प्रतिबिंब पाहे बिंबातें’’ हा असाच एक विज्ञान क्षेत्रातील दृष्टांत आहे. ह्याचा धागा पकडून आपण बिंब आणि प्रतिबिंब या शब्दांच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू या. आम्हाला लहानपणी दुसरीच्या वर्गात “आरसा हसला आरसा रडला” अशा शीर्षष्घकाचा एक छान धडा होता बालभारतीच्या पुस्तकांमध्ये. तो एक कुणीतरी मुलगा सकाळी उशिरा उठतो आणि पटपट त


एका टँकरची कहाणीआणि पेरूच्या खुट्टीने वाचलेले हजारो जीव
संकॆत रा. वक्ते व डॉ. सुचेता गायकवाड या कथात्मक लेखात मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील प्रोपिलीन वायूच्या टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर विज्ञान, आपत्कालीन व्यवस्थापन आणि निसर्गज्ञान यांची सांगड प्रभावीपणे मांडली आहे. गणेश, त्याचे वडील रासायनिक शास्त्रज्ञ डॉ. देशमुख आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोशी यांच्या संवादातून प्रोपिलीनचे वैज्ञानिक स्वरूप, त्याचा संभाव्य स्फोटक धोका, गळतीमुळे होणारे तापमानातील बदल आणि फ्रॉस्टबाइटसारख्या जखमा यांचे सुलभ स्पष्टी करण दिले आहे. पेरूच्या लाकडाच्या


खगोलशास्त्राला (ब)’जेट’ गती देणारे अर्थशास्त्र
अंबरीश अनंत पवार १ फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थ संकल्प सादर झाला. यंदाच्या अर्थ संकल्पात विज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केल्याचे दिसते. विशेषतः अंतराळ क्षेत्रातील भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांसाठी आवश्यक असलेली पायाभूत तयारी, संशोधन सुविधा आणि कुशल मनुष्यबळ यावर भर दिल्याचे जाणवते. यंदाच्या अर्थ संकल्पातील अंतराळ संशोधनासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा आढावा घेणारा हा लेख आहे. (सूर्य) नमस्कार मंडळी! तुम्ही म्हणाल की नुसते नमस्कार म्हणण्या ऐवज


नववर्षाची गुढी: सनातन भारतीय संस्कृतीतील वनस्पतीविज्ञानाची जिवंत परंपरा
डॉ. दिपेश चिकणे या लेखात गुढीपाडव्याच्या गुढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या जैव-सांस्कृतिक आणि वैज्ञानिक पैलूंचे सखोल विश्लेषण केले आहे. आपण या लेखात पाहू शकता की नीम, आंब्याची पाने, झेंडू, ऊस आणि लाल फुले ही केवळ धार्मिक प्रतीके नसून ऋतूचक्र, पर्यावरण, सूक्ष्मजंतूनियंत्रण, कीटकप्रतिबंध आणि मानवी आरोग्याशी निगडित आहेत. आयुर्वेदीय ग्रंथांतील उल्लेख , जैवरासायनिक संयुगे (Azadirachtin, Mangiferin इ.) आणि आधुनिक संशोधन यांच्या आधारे या परंपरांचे वैज्ञानिक अधिष्ठान स्पष्ट के


‘ब्लॅक बॉक्स’आणि बरंच काही ...!
एअर मार्शल भूषण गोखले या लेखात विमान अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तपास प्रक्रियेचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. उच्च तंत्रज्ञान असूनही अपघात का होतात, याचा शोध घेताना ‘ब्लॅक बॉक्स’ अर्थात डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मंगळूर येथील २०१० च्या एअर इंडिया एक्स्प्रेस अपघाताच्या चौकशीचा अनुभव सांगत तपासकार्य किती गुंतागुंतीचे असते हे अधोरेखित केले आहे. रडार, सेन्सर्स , ELT-DT यांसारख्या आ


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने भारतीय कृषी उत्पादनात वृद्धीच्या अभूतपूर्व संधी
डॉ. मनीषा खळदकर आणि एस. डी. कामत कृषिप्रधान भारत देशातील अर्ध्याहून अधिक जनता उपजीविकेसाठी शेती व पूरक उद्योगांवर अवलंबून आहे. तरीही दुर्दैवाने सध्या शेती हा अतिशय बेभरवश्याचा व्यवसाय झाला आहे. कमी आणि अनियमित आकाराची शेते, अवकाळी पडणारा पाऊस, शेत मालाला मिळणारा बदलता भाव, मातीचा पोत व पिकांवर पडणारा रोगांचा प्रादुर्भाव या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकऱ्याची चिंता, दारिद्र्य , व्यसनाधीनता किंवा कधी कधी आत्महत्या सुद्धा. ज्या युगात तंत्रज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर भारत ए


मंदिर स्थापत्यकला
श्री अजय कुलकर्णी मंदिर स्थापत्य विशेषतः भारतीय मंदिर शास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन या अनुषंगाने मी माझी भूमिका, अनुभव तसेच माझ्या मंदिरे व ऐतिहासिक वास्तूसंवर्धन कार्यातील जवळपास चार दशकांचा निरीक्षणाचा सारांश इथे मांडत आहे. मुळात वास्तुशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे कि केवळ कलाविष्कार यात ठळक मते आहेत व ठळक मतांतरे सुद्धा. पण माझ्या मते आधुनिक शिक्षण पद्धती विशेष करून इंग्रजी राजवटीनंतर प्रचलीत असलेल्या शिक्षण पद्धतीनुसार विविध अभ्यासक्रमांची मर्यादा निश्चित केलेली आढळते. य


आत्मनिर्भरतेमुळे भारत अधिक बलवान
काशीनाथ दामोदर देवधर निर्देशित पिनाक (LRGR-120) अग्निबाणाच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारताची संरक्षणक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. डीआरडीओच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या या स्वदेशी प्रणालीमुळे १२० कि मी अंतरावरील शत्रुलक्ष्य अत्यंत अचूकतेने, सीमा न ओलांडता भेदणे शक्य झाले आहे. विद्यमान पिनाक प्रक्षेपकांवरूनच हे अग्निबाण डागता येत असल्याने जलद तैनाती, कमी लॉजिस्टिक गरज आणि “शूट अँड स्कूट” क्षमता मिळते. उद्योग, संशोधन संस्था व सेनेच्या समन्वयातून आत्मनिर्भर भारत अभियानाचे हे प्


क्लोन
डॉ. रंजन गर्गे गेल्या महिन्या भरापसून ‘बर्थ पॉड हॉस्पिटल’ मध्ये कामाचा ताण चांगलाच वाढला होता. जवळ जवळ १५० बर्थ पॉड्स वेगवेगळ्या वेळी बालकांना जन्म देणार होते. गेली सहा महिने अंतराळवीर अपर्णा श्रेष्ठी या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ‘फ्रेंडशिप’ मध्ये मोहिमेवरच होत्या. अत्यंत साहसी अशा या अंतराळ वीरांगनेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत हे आगळं वेगळं असं क्षेत्र निवडलं होतं. श्रेष्ठी यांनी त्यांची मैत्रीण आणि गायनाकॉलॉजिस्ट डॉ. आर्या यांना आपल्या ‘स्तन पेशी’आणि ‘कातडीच्या पेशी’ फ्रेंड


बेल, धोतरा आणि शिव :संतुलनाच्या तत्त्वज्ञानाचा वैज्ञानिक वेध
डॉ. दिपेश रामदास चिकणे महाशिवरात्र हा भारतीय संस्कृतीतील केवळ धार्मिक उत्सव नसून, तो तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय दर्शविणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक संदर्भ आहे. शिवतत्त्व हे विनाशाचे नव्हे, तर रूपांतरण, संतुलन आणि चेतनेच्या उत्क्रांतीचे प्रतीक मानले जाते. या लेखात महाशिव रात्र, शिव पूजेत वा परल्या जाणाऱ्या बेल ( Aegle marmelos ) आणि धोतरा ( Datura spp.) या परस्परविरोधी वनस्पतींच्या माध्यमातून संतुलनाची संकल्पना उलगडण्यात आली आहे. बेल ही सात्त्विक शुद्धता, आ


नोबेल पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक: सर चंद्रशेखर वेंकट रामन
डॉ. सुधाकर आगरकर सर चंद्रशेखर वेंकट रामन हे विज्ञान क्षेत्रातील एक उत्तुंग असे व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण भारतातच घेतले; तुटपुंजे साहित्य असलेल्या प्रयोगशाळेत आपले प्रयोग केले; अतिशय स्वस्त असे उपकरण वापरून जगाला हादरविणारे संशोधन केले. एव्हढेच नव्हे तर मूलभूत संशोधनाचे महत्त्व देशाला पटवून दिले. अशा एका महान शास्त्रज्ञाची माहिती या लेखात आहे. ज्या तारखेला त्याने रामन परिणामांचा शोध लावला त्याच तारखेला आपण देशभर विज्ञान दिन साजरा करतो. या निमित्ताने रामन
bottom of page
