top of page


धृवीय प्रकाश: निसर्गाची किमया
डॉ. सुधाकर आगरकर आपल्या पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण असे दोन धृव आहेत. या धृवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना धृव मात्र स्थिर असतात. हे दोन्ही धृव समुद्राने वेढलेले आहेत. उत्तर धृवाजवळ असलेल्या समुद्राला आर्क्टिक्ट तर दक्षिण धृवाजवळ असलेल्या समुद्राला अंटार्क्टिक समुद्र असे म्हणतात. सूर्य उत्तरायणात असताना अंटार्क्टिक समुद्र तर सूर्य दक्षिणायनात आर्क्टिक समुद्र गोठते. हिवाळ्यात इथे काही दिवस सूर्यदर्शन होत नाही तर उन्हाळ्यात काह ी दिव स सूर्य माव ळतच नाही. अशा


महाऔषधी कोरफड
मनिषा पाटील औषधी वनस्पतीत आरोग्य सुधारणे, रोग बरे करणे व प्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात. महाऔषधी कोरफड हे मानवाला निसर्गाने दिलेले वरदान आहे. सर्वांनाच कोरफडीचे काही गुणधर्म माहिती आहेत. पोटात दुखण्यावर, डोळ्यांच्या विकारावर तसेच केसांच्या सौंदर्यासाठी कोरफडीचा उपयोग भारतीय पूर्वी पासूनच करत आहेत. परंतु रक्तदाब, कॅन्सर, एड्स, मधुमेह यासारख्या अनेक रोगांवर कोरफड उपयोगी आहे. हे आपल्याला माहि ती आहे का? यासाठी कोरफडी बद्दल अधिक माहिती घेणे आवश्यक आहे. जगभरात कोरफडीच्या ३


लांबलेला पर्जन्यकाळ
अनघा शिराळकर नैऋत्य मोसमी पावसाचे परतणे वायव्य भारतापासून साधारणपणे १५ सप्टेंबर पासून सुरु होते आणि १५ आक्टोबर पर्यंत पूर्ण देशातून तो परत जातो. पण अलि कडच्या वर्षांमध्ये त्याचे परतणे काही दिवसांनी लांबत आहे. त्यातच मोसमी पावसानंतर (post monsoon) निर्माण होणाऱ्या चक्री वादळांमुळे पडणाऱ्या मुसळधार पावसाची भर पडत आहे. शिवाय नैऋत्य मोसमी पावसानंतर ईशान्य मोसमी पाऊस सुरू होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने २०२५ या वर्षीच्या मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त (above normal) र


घोस्टमासेमारी: सागरी पर्यावरणावरील एक अदृश्य, पण घातक संकट
मंगेश बिरादार आणि महेश शेटकार घोस्टमासेमारी ही सागरी पर्यावरणातील एक गंभीर व अदृश्य समस्या आहे. हरवलेली किंवा समुद्रात टाकून दिलेली जाळी वर्षानुवर्षे मासे, कासवे, डॉल्फिन्स, शार्क्स यांना अडकवून मारतात. त्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास , प्रवाळ भित्तींचे नुकसान, मायक्रोप्लास्टिकचा प्रसार व मासेमारी उद्योगावर विपरीत परिणाम होतो. या संकटावर उपाय म्हणून सजैवविघटनशील जाळ्यांचा वापर, GPS तंत्रज्ञान, घोस्ट नेट रिमूव्हल मोहिमा आणि कठोर कायदे आवश्यक आहेत. सागरी जैवविविधतेचे रक्षण हे सर्वा


हवामान बदल आणि भारतातील विकास: विकासाला एक नैसर्गिक आव्हान
डॉ अरविंद रानडे हवामानात टोकाचे वैविध्य असलेल्या भारतासारख्या देशात हवामानातील बदल अनपेक्षि त परिवर्त न घडवून आणत आहेत. बदलणारे तापमान,...


नदी पुनर्जीवित करण्यासाठी आणि उपजीविका निर्मितीसाठी: गवत परिसंस्थेचे योगदान
जयाजी पाईकराव भारतामध्ये हिमनद्या व पावसावर आधारित अश्या दोन प्रकारच्या नद्या वाहतात. हिमनद्या उन्हाळ्यामध्ये वाहतात तर पावसावर आधारित...


निसर्गाचे सूक्ष्म आधारस्तंभ
डॉ योगेश शौचे सूक्ष्मजीव हे पृथ्वीवरील सर्वात व्यापक आणि अदृश्य जीव असून, माती, पाणी, हवा आणि मानवी शरीरात सर्वत्र आढळतात. ते जैवरासायनिक...


जैवविविधता, निसर्ग नियम व मानव जीवन
डॉ. प्रकाश रामभाऊ ईटनकर, एम.फार्म., पीएचडी जैवविविधता ही पृथ्वीवरील जीवनाची आधारशिला असून, ती हवा, पाणी, अन्न, औषधे यांचा स्रोत आहे....


सस्य श्यामल सह्यगिरी - डॉ. मंदार दातार
सह्याद्री पर्वतरांग, जी पश्चिम घाट म्हणूनही ओळखली जाते, ही जैवविविधतेने समृद्ध, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची रांग आहे. सुमारे...
bottom of page
